परवा म.टा.च्या "श्रावण क्विन"स्पर्धेत एका मुलीला असा प्रश्न विचारण्यात आला की "देशाच्या प्रगतीसाठी कोणत्या गोष्टीची सर्वांत जास्त आवश्यकता आहे..चांगल्या शिक्षकांची कि चांगल्या राजकारण्यांची..?"
यावर त्या मुलीनं अर्थात "चांगल्या शिक्षकांची..कारण ते देशाचे नागरिक घडवतात"असं उत्तर दिलं.
हा इव्हेंट होऊन आज इतके दिवस झाले तरी मनाला पटेल असं उत्तर सापडंत नाहीए..
तुम्ही तुमची मतं कळवा..तुम्हाला काय वाटतं..???